¿La inquietud arruina la sobre espiritualidad?

La inquietud es un estado mental y cardíaco que debe superarse con determinación, valor y esfuerzos conscientes. Si hablas de la espiritualidad, nada puede arruinarla como su suprema.

Cito a swami vivekananda en bhaktiyog en marathi, mira si puedes entenderlo

* इष्टनिष्ठा – भक्तिमार्गाचे सार *

श्रीराम भगवत्प्राप्तीचे जे भिन्न भिन्न मार्ग आहेत त्यांपैकी कुणाचाही तिरस्कार वा निषेध आपल्याकडून कदापि होऊ नये अशी भक्तियोगाची अनुल्लंघनीय अशी आज्ञा आहे. परंतु जोपर्यंत रोपाचे झाड होत नाही तोपर्यंत त्या वाढत्या रोपट्याच्या संरक्षणासाठी त्याच्याभोवती कुंपण घालणे अत्यावश्यक असते.

परमार्थाच्या कोवळ्या रोपाचेही तसेच आहे. * अपक्व अवस्थेत जर तऱ्हेतऱ्हेचे भाव आणि तऱ्हेतऱ्हेचे आदर्श सतत एकामागून दुसरा याप्रमाणे समोर येत राहिले तर साधकाच्या अपरिपक्वतेलाच पंख फुटण्यास सुरुवात होते. * हे म्हणजे रिकाम्या जिज्ञासेचे चाळे होत. सारख्या नव्यानव्या गोष्टी ऐकण्याचा हव्यास एखाद्या रोगासारखा त्यांना जडतो. त्याची त्यांना नशेसारखी चटक लागते.

भगवामकृष्णनमकृष्णयययययययययभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवभगवतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसलतसल. मग तो आपली जागा सोडत नाही “.

भगवंताच्या प्राप्तीची तळमळ लागलेल्या विश्वासू साधकाचेही असेच असते. गुरुदेवांकडून इष्टमंत्राचा जलबिंदू लाभताच साधनेच्या अथांग जळात तो बुडी मारतो. इतर कशाचीही ओढ मग त्याला उरत नाही. * भक्तिमार्गात फक्त आपल्या गुरूंशी अशी एकनिष्ठ वृत्ती हवी. त्याशिवाय प्रवासात यश मिळून शेवटचा मुक्काम गाठणे जमायचे नाही. *

हनुमंतासारखे असावे. ते म्हणतात, परमात्म दृष्टीने लक्ष्मीपती विष्णू आणि सीतापती रामचंद्र एकच, पण तरीही राजीवलोचन रामच माझा हृदयेश्वर, माझे सर्वस्व होय! एका हिंदी संताने म्हटले आहे, * “सर्वांबरोबर राहा, सगळ्यांच्या संगतीत आनंद माना, कुणी काहीही सांगो त्याला हो हो म्हणा, पण स्वतःचा भाव मात्र सोडू नका, त्याला पक्के चिकटून असा !!!र्ग *सभक्तिमर्गर्ग !!! !!! !!! !!! !!! !!! !!! !!! !!!

स्वामी विवेकानंद (भक्तियोग)

Espero que la inquietud de la que hablas tenga una solución muy simple para seguir bhaktiyog.

Sí.

La paciencia es la más importante en el camino espiritual. Al practicar la paciencia, uno puede superar la inquietud.

El verdadero propósito de la espiritualidad es obtener alivio de la inquietud.

La inquietud puede ser una fuerza impulsora para avanzar en el camino hacia la búsqueda de nuestra misión en la vida. Puede ser una buena señal.

Pero no siempre.